‘शेती म्हणजे नरक’. शेतीचे वास्तव खरोखर असेच बनले आहे
योग्य पर्याय मिळाला तर बहुसंख्य शेतकरी शेती सोडतील अशी परिस्थिती आहे. पुस्तिकेत भालचंद्र नेमाडेंच्या ‘हिंदू’मधील ‘शेती म्हणजे नरक’ हा उल्लेच अधोरेखित केला आहे. शेतीचे वास्तव खरोखर असेच बनले आहे. शेतीत राबणारे सर्वच हा ‘नरक’ सोडू पहात आहेत. अन्न खाणाऱ्या सर्वांसाठी ही फारच चिंतेची बाब आहे.......